…जेव्हा डिजिटल व्यवहार होतील तेव्हाच देशाची प्रगती होईल – डॉ. दीपक करंजीकर
एमपीसी न्यूज - नोटबंदी नंतर आयकर भरणाऱ्यांची टक्केवारीचे प्रमाण वाढले. भारतात सार्वजनिक आयुष्य खूप वाईट आहे. वैयक्तिक आयुष्य मात्र चांगले जगता येत आहे. आपण जगाचे ग्राहक झालो आहोत. आपल्या देशात तेल आयात करावे लागते. नोटांच्या बाजारात पाय वाट…