Chinchwad : मनातील रावण नष्ट करण्याची गरज- वीरसागर महाराज
एमपीसी न्यूज - आज मात्र पृथ्वीवर असंख्य रावण आहे. (Chinchwad) रावणापेक्षाही भयंकर मनुष्य वागत आहे. रावणापेक्षाही दुष्कर्म करीत आहे. आपल्या मनातील रावणाला नष्ट करा तरच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी केली. असे म्हणता येईल. आपल्यातील रावण नष्ट…