Dehu : वृक्षारोपणा इतकेच वृक्ष संगोपणाला महत्व द्या – गौरी सावंत
एमपीसी न्यूज - वाढते नागरीकरण तसेच औद्योगिक वापरासाठी बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. परिणामी निसर्गाचा समतोल बिघडला आहे. यासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन काळाची गरज असल्याचे मत मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी…