Pune : विज्ञाननिष्ठा, सामाजिक जाण सौंदर्यापेक्षाही महत्वाची – डॉ. जयश्री फिरोदिया
एमपीसी न्यूज - "चूल आणि मूल या चौकटीतून महिला केव्हाच बाहेर पडली असून, घर सांभाळतानाच नोकरी, व्यवसायाकडे वळली आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याला काय हवे नको ते पाहणारी महिला शिक्षित असेल, तर त्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाचीही प्रगती…