Maharashtra : भूमी अभिलेख नोंदी व आधार जोडणीसाठी 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम – धनंजय मुंडे
एमपीसी न्यूज - प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले (Maharashtra) असून राज्यातील 97 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 85 लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला. 12 लाख शेतकरी पात्र असूनही भूमी अभिलेख नोंदी…