Akurdi : मानव कल्याणासाठी ज्ञानाचा वापर करा – डॉ. अरविंद शाळीग्राम
एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांनी पदवी मिळविण्यासाठी जे ज्ञान प्राप्त केले आहे. त्याचा उपयोग मानव कल्याणासाठी करावा. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवी आव्हाने घेऊन येईल. या आव्हानांना धैर्याने सामोरे जा, उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करताना आपल्या…