Pune : धर्मनिपेक्षता हे सर्वांना जोडणारे सूत्र टिकवून ठेवा- विभूति नारायण राय
एमपीसी न्यूज- धर्मनिरपेक्षता हे सूत्र आपल्याला भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एकत्र ठेवू शकते. म्हणून हे सूत्र जपले पाहिजे. संविधान हे या सूत्राची संरक्षक ढाल असून त्याची क्षमता कमी होऊ देता कामा नये, असे उद्गार उत्तर प्रदेशचे माजी…