Pimpri : महामानवांनी विषमतेविरुद्ध लढा दिला – डॉ. नागेश गवळी
एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महामानवांना समजून घेण्यासाठी लोकांनी महात्मा जोतीराव फुले यांना समजून घेणे आवश्यक आहे. महात्मा फुले यांचे विचार अमलात आणणे ही काळाची गरज आहे,…