Pimpri : विषारी क्षार पाण्यात मिसळल्याने कर्करोग रुग्णांच्या संख्येत वाढ
एमपीसी न्यूज - विषारी क्षार पाण्यात मिसळल्यामुळे पाणवठे देखील विषारी होत आहेत. या पाणवठण्यांवरून पिले जाणारे पाणी मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहे. यामुळे कर्करोगाची लागत होत आहे. देशभरात असे विषारी पाणी पिल्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या…