Mumbai : तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन करणे अशक्य -नवाब मलिक
एमपीसी न्यूज - आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य आहे. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा करून पुढील निर्णय राष्ट्रवादी घेईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना…