Browsing Tag

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Mumbai : तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय राज्यात स्थिर सरकार स्थापन करणे अशक्य -नवाब मलिक

एमपीसी न्यूज - आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य आहे. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा करून पुढील निर्णय राष्ट्रवादी घेईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकारांना…

Pimpri : झोपडपट्टी सुरक्षादलाच्या वतीने पुरंदर हवेली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांचा…

एमपीसी न्यूज - पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात मोठया मताधिक्याने निवडून आल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांचा झोपडपट्टी सुरक्षादलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते महात्मा फुले पगडी, उपरणे व शाल देऊन सन्मान करण्यात…

Bhosari : राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिका-यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पदाधिका-यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. आमदार…