AJit pawar: …म्हणून समृद्धी महामार्गावर अपघात होतात – अजित पवार
एमपीसी न्यूज - राज्य सरकारने समृद्धी महामार्गाचे काम केले असून ४५ हजार कोटींचा हा मार्ग आहे. हा महामार्ग सरळ असल्याने चालकाला इकडे- तिकडे बघावे लागत नाही. त्यामुळे डुलकी येते. चालकाने इकडे- तिकडे बघितले पाहिजे, म्हणजे त्याचा मेंदू काम करेल…