Mumbai : कोरोना इफेक्ट! BCCI नुकसान भरपाईसाठी कसोटी आणि T-20 साठी वेगवेगळ्या टीम करण्याच्या तयारीत
एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूमुळे क्रीडा विश्वात शांतता पसरली आहे. मार्च महिन्यातील IPL सह इतर सर्व सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत BCCI नुकसान भरून काढण्यासाठी कमी कालावधीत जास्त सामने खेळवण्याची तयारी करत आहे.…