Dehugaon : …म्हणून मुलांना शेतकरी, सैनिक बनविण्याचे स्वप्न बाळगावे – ब्रिगेडियर डॉ.…
एमपीसी न्यूज - पाश्चिमात्य देश बाह्य सुखावर भर देतात. तर भारत आत्मिक सुखाला प्राधान्य देतो. कोरोनाच्या संकटाला आपण हिमतीने सामोरे गेलो. याकाळात एक गोष्ट सर्वांना कळली ती म्हणजे सगळे ऑनलाईन होऊ शकते. पण, दोन गोष्टी कधीच ऑनलाईन होऊ शकत नाहीत.…