Browsing Tag

agriculture

Mumbai: खरीप हंगामासाठी 17 लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता -दादाजी भुसे

एमपीसी न्यूज - राज्यात खरीप हंगामासाठी सुमारे 16 लाख बियाण्यांची आवश्यकता असून सध्या 17 लाख 27 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे 40 लाख हेट्कर क्षेत्र अपेक्षित असून त्यासाठी 11 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत तर, कापसाची…

Pimpri :कृषि, आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेव्दारे अमूलाग्र बदल -डॉ. एम. कार्तिकेयन

एमपीसी न्यूज - कृत्रिम बूद्धीमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिक सुखकर व पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी कृषि, आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता वापरण्याचे जागतिक स्तरावर संशोधन सुरु आहे. या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास शेतक-यांसह सर्वसामान्य…