Mumbai: खरीप हंगामासाठी 17 लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता -दादाजी भुसे
एमपीसी न्यूज - राज्यात खरीप हंगामासाठी सुमारे 16 लाख बियाण्यांची आवश्यकता असून सध्या 17 लाख 27 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे 40 लाख हेट्कर क्षेत्र अपेक्षित असून त्यासाठी 11 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत तर, कापसाची…