Pimpri: कोणाला काय वाटते, याची फिकीर करण्याची गरज नाही, अजितदादांनी विरोधकांना सुनावले
एमपीसी न्यूज - कोरोनामध्ये राजकारण आणण्याचे कारण नाही. कोणाला काय वाटते. याची आज फिकीर करण्याची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर केली. दरम्यान, या संकटातून जनता बाहेर कशी पडेल. सुरक्षित कशी राहील. याला आमचा…