Pimpri : आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज” – प्रा. हर्षकुमार घळके
एमपीसी न्यूज - कोणतीही पूर्वसूचना न देता संकट येत असते. त्यामुळे अशा संकटाना सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन हे महत्वाचे ठरते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज झाली आहे असे, प्रा.हर्षकुमार घळके यांनी सांगितले.औंध येथील रयत…