Pimpri : वांद्रे गर्दी प्रकरणाची सखोल चौकशी करा – अमित बच्छाव
एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शासन जनसामान्यांसाठी दिवसरात्र काम करत आहे, लोकांना ते दिसत आहे. बहुसंख्य जनता महाविकास आघाडीच्या सरकारवर आणि त्यांच्या एकूणच कामावर समाधानी आहे, परंतु काही जण सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. मुंबईतील…