Nigdi : कवितालेखन हा कवीचा आत्मशोध – आश्लेषा महाजन
एमपीसी न्यूज - "कवितालेखन हा कवीचा आत्मशोध असतो!" असे विचार ज्येष्ठ कवयित्री आश्लेषा महाजन यांनी व्यक्त केले.निगडी प्राधिकरण (Nigdi) येथे शुक्रवारी (दि.16) रोजी नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित आणि कवयित्री माधुरी विधाटे लिखित…