Pimpri: लॉकडाऊननंतरचा काळ घातक ठरू शकतो- डॉ. भूषण शुक्ल
एमपीसी न्यूज- सरकारने केलेले लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता म्हणजे कोरोना संपला असे नाही तर लॉकडाऊननंतरचा काळ अधिक घातक ठरू शकतो असा अंदाज मनोविकार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांनी व्यक्त केला आहे.आकुर्डी येथील डॉ. डीवायपाटील फार्मसी कॉलेजच्या…