Pimpri news: केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहिम
एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील सहा वर्षांच्या कार्यकालात देशातील सहा लाख त्र्याऐंशी हजार कंपन्या बंद पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातील एक लाख त्र्येचाळीस हजार कंपन्यांच्या समावेश आहे. यातून देशभरात दहा हजार कोटी कामगार…