Bhagat Singh Koshyari : शिंदे सरकार करणार राज्यपालांची केंद्राकडे तक्रार
एमपीसी न्यूज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी (Bhagat Singh Koshyari) लोकांनी पैसा काढून घेतला तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हंटले जाणारा नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्यावर टिकेचा भडीमार सुरु झाला…