Mumbai : आनंदाची बातमी – पुढील पाच वर्षांसाठी वीजदर 10 ते 15 टक्क्यांनी कमी होणार
एमपीसी – घरगुती, औद्योगिक आणि शेती वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील विजेचे दर कमी करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला दिले आहेत. या आदेशानुसार विजेचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी होणार आहेत. हे बदल…