Browsing Tag

fortnight rajiv gandhi

Mumbai News: राज्यात 20 ऑगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

एमपीसी न्यूज - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने राज्यात 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे.…