Nigdi: 44 वर्षानंतर जमिनीचा साडेबारा टक्के परतावा का द्यायचा?; पालकमंत्र्यांचा सवाल
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनीचा साडेबारा टक्के परतावा आत्ता का द्यायचा?, बाधित नागरिक त्यावेळी न्यायालयात का गेले नाहीत? तब्बल 44 वर्षानंतर जमिनीचा परतावा देणे शक्य होईल का? ,याचा लाभ कोणाला…