Mumbai : भारताला किमान दोन वर्ल्ड कप जिंकावे लागतील – रोहित शर्मा
एमपीसी न्यूज - भारताला आगामी तीन पैकी किमान दोन वर्ल्ड कप जिंकावे लागतील तसेच वर्ल्ड कप जिंकणे ही गोष्ट सोपी नाही, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले आहे. सुरेश रैनासोबत इस्टाग्रामवर लाइव्ह चॅट करताना रोहितने आपले मत व्यक्त केले.दरम्यान,…