World Cup 2011: खळबळजनक ! 2011 साली भारताने जिंकलेली फायनल फिक्स होती, श्रीलंकेच्या माजी क्रीडा…
एमपीसी न्यूज - भारत आणि श्रीलंका यांच्यात 2011 साली मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता, असा दावा श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला. ते श्रीलंकेतील न्यूज फर्स्ट वृत्तवाहिनीला दिलेल्या…