धक्कादायक ! भारतात गेल्या वर्षात 21 टक्के बालमृत्यू केवळ हवा प्रदूषणामुळे
एमपीसी न्यूज - मागील वर्षी भारतात झालेल्या बालमृत्यूंपैकी 21 टक्के बालमृत्यू केवळ हवा प्रदूषणामुळे झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने पीएम 2.5 ची ठरवलेली पातळी भारतातील हवा प्रदूषणाने ओलांडली आहे. त्यामुळे भारतातील सर्व नागरिक धोक्याच्या…