Chinchwad : महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी – शंकर गायकर
एमपीसी न्यूज - "महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. (Chinchwad) उत्तुंग कर्तृत्व अन् देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे अशा महापुरुषांचे स्मरण करणे अत्यावश्यक कर्तव्य ठरते, असे विचार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर…