Pune : कविता जितक्या जास्त वाचू, तेवढ्या जास्त लिहिता येतील -माधवी घारपुरे
एमपीसी न्यूज - कथा लिहिताना टिपण खूप महत्त्वाचे असते. इतर लेखकांच्या कविता वाचल्या पाहिजे. कविता जितक्या जास्त वाचू, तेवढ्या जास्त लिहिता येईल, असे गुपित श्वास चित्रपटाच्या लेखिका आणि प्रसिद्ध कथाकार माधवी घारपुरे यांनी उलगडले.पुणे…