Mumbai News : पहिली ते चौथीचे वर्ग भरावेत म्हणून हालचाली सुरू
एमपीसी न्यूज : ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू झाल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग भरावेत म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी…