Maharashtra : सत्तेपेक्षा देश महत्वाचा..म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी केला नवाब मलिक यांच्या प्रवेशाला…
एमपीसी न्यूज : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (Maharashtra) सत्ताधारी आणि विरोधी पक्षात नेहमी खडाजंगी पाहायला मिळते. पण यावेळी मात्र सत्ताधारी पक्षातच दोन गट तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण बनले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…