Jayant Patil : राज्यात दोघांचाच मनमानी कारभार, हम करे सो कायदा
एमपीसी न्यूज : सरकार स्थापन महिना उलटला तरी अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाहीये. यावरून आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर विरोधी पक्ष टीका करताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आता सरकारवर टीका…