Nigdi : मनामध्ये करुणा, दयाभाव आणि वात्सल्य नसेल तर धर्म हा बनावटी बनतो – साध्वी डॉ. संयमलताजी
एमपीसी न्यूज - ज्या व्यक्ती आत्मकल्याणाचे (Nigdi) साधन मानून धर्म आराधना करतात, त्यांना जीवनरूपी भवसागरातून मुक्त होण्याचा मार्ग सापडतो. सध्याचा मानव हा तप, त्याग आणि दान करताना प्रथम त्यापासून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करतो. त्यातून आपले नाव…