Raj Thackeray On University Exam: हा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?, राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र
एमपीसी न्यूज- कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती इतकी भीषण आहे की देश गेले दोन महिने टाळेबंदीत आहे आणि सध्याची, किमान मुंबई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहिल याचे भाकित कोणीच करू शकत नाही. जरी टाळेबंदी…