Maharashtra : पौर्णिमेनुसार रक्षाबंधन बिनधास्त करा, व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊ नका; ज्योतिष…
एमपीसी न्यूज : सध्या व्हाट्सअप किंवा इतर सोशल मिडीयावर (Maharashtra) एक मॅसेज व्हायरल होत असून त्यात सांगितले आहे की भद्रकाल सुरु होत असून आज रात्री नऊ पर्यंत राखीचा समारंभ करता येणार नाही. मात्र बहिण भावांनी एवढे खोलात न जाता बिनधास्तपणे…