Sangvi : वात्सल्याचा स्पर्श जीवनभर प्रेरणादायी- रेणू गावसकर
एमपीसी न्यूज - बाळ आणि आई हे नातं प्रथम स्पर्शातून आकाराला येते. स्पर्शाएवढेच संस्काराला महत्व आहे. जन्माचा संस्कार ते शेवटचे संस्कार हे जीवनभर टिकणारी बाब आहे. वात्सल्याच्या स्पर्शाने अनाहूत नात्यात देखील अतूट नातेसंबंध निर्माण होतात.…