Pune : निसर्ग संवर्धन शिकविणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज- डॉ राजेंद्रसिंह
एमपीसी न्यूज- 'भूगर्भातील 72 टक्के पाणी संपले आहे, देशातील 265 जिल्हे दुष्काळी झाले आहेत ,रिझर्व्ह बँकेतील संचय कमी होत असल्याच्या काळजीपेक्षा भूगर्भातील पाण्याची 'वॉटर बॅंक' संपत असल्याची काळजी करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रगती…