Mumbai : राज्यातून आतापर्यंत 2 लाख 45 हजार कामगारांची त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी : गृहमंत्री अनिल…
एमपीसीन्यूज : लॉकडाऊन मुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास दोन लाख 45 हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.22 मार्च पासून…