Maharashtra : कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात 3 लाख तरूणांना रोजगार प्राप्त –…
एमपीसी न्यूज -कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त ( Maharashtra ) झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून…