Browsing Tag

The question

Pimpri: 100 दिवसांत ‘शास्तीकर माफी’च्या घोषणेचे काय झाले? विरोधकांचा सवाल

एमपीसी न्यूज - भाजपने सत्तेत येणापूर्वी 100 दिवसांत सरसकट शास्तीकर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्ता जाण्याची वेळ आली. तरी, शास्तीकर माफ झाला नाही. उलट नागरिकांना नोटीसा पाठवून वेठीस धरण्याचे काम केले जात आहे, असा आरोप विरोधी…