Mumbai News: महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध; निधीवाटपात कोणत्याही विभागावर अन्याय नाही…
राज्यावरील ‘कोरोना’चे संकट अद्याप पुर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे या संकटाचा सामना करताना मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा वापर सर्वांनी कायम ठेवण्याचे आवाहन