Pimpri : मोदी सरकारमुळे कामगार क्षेत्र अस्थिर झाले – सचिन साठे
एमपीसी न्यूज - मोदी सरकारने कामगार कायद्यात बदल करून देशभरातील कामगार क्षेत्र अस्थिर केले आहे. कामगारांचे न्याय्य हक्क संपुष्टात आणून भांडवलदारांचे खिसे भरले आहेत. मोदींमुळेच विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक भांडवलदार…