WTC Final – यंदाच्या विश्व कसोटी स्पर्धेत सुद्धा भारतीय क्रिकेट संघाची ‘ बॉटलिंग’…
एमपीसी न्यूज - भारतीय क्रिकेट संघाचे मौक्याचा क्षणी हार मानन्याची (बॉटलिंग) परंपरा यंदाच्या विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही कायम आहे असे दिसून येत आहे. २०२३ च्या चॅम्पिअनस ट्रॉफी नंतर भारताने एकही अशी प्रमुख स्पर्धा जिंकलेली नाही.…