माणसा माणसामध्ये असणारी विषमतेची घाण गाडगे बाबांनी साफ केली : वि. दा. पिंगळे
एमपीसी न्यूज - संत गाडगे बाबा यांनी केवळ जमिनीवरील घाण साफ केली नाही तर माणसा माणसा मध्ये असणारी विषमतेची घाण त्यांनी साफ केली. उघड्या डोळ्यांनी त्यांनी समाजच निरीक्षण केलं आणि विस्कटलेला, दारिद्र्यात पिचत पडलेला, अंधश्रद्धा, कर्मकांड,…