Thergaon : नवरात्रीमध्ये विचारांचा जागर होणे गरजेचे – सविता इंगळे
एमपीसी न्यूज - नवरात्रामध्ये नवशक्तींची पूजा केली जाते. स्त्री शक्तीचा जागर केला जातो. तिच्यामधे असलेल्या अदभुत शक्तींचा जागर केला जातो. असे असले तरी आजही स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. म्हणून स्ञीने आपल्यामधे असलेल्या सुप्त शक्तीला ओळखून…