Pimpri : ‘रिझव्र्ह बँकेचा राखीव निधी केंद्र सरकारला देवू नये’
एमपीसी न्यूज - नोटबंदीमुळे केंद्र सरकारची तिजोरी खाली झाली आहे. त्यामुळे विकास घोषणांच्या पुर्ततेसाठी सरकारकडे अधिकचा निधी नाही. त्यासाठी रिझव्र्ह बँकेच्या राखीव असलेला तीन लाख 20 हजार कोटी रुपयांचा निधीवर सरकारचा डोळा आहे. हा निधी…