Pune : शांततामय सहजीवन हे भारतीय लोकशाहीचे गुणसूत्र – रामराजे नाईक निंबाळकर
एमपीसी न्यूज - भारतीयांनी तिरस्काराच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणालाच प्राधान्य दिले आहे. शांततामय सहजीवन हे भारतीय लोकशाहीचे गुणसूत्र आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, असे मत महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे…