Pune News : काहीही केलं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही : चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज : दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे दिल्ली पुरते मर्यादित राहणार नाही असे शरद पवार म्हटले आहेत. मात्र काहीही झालं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील…