India-China Crisis: भारत खरेदी करणार 39 हजार कोटींची लढाऊ विमाने
एमपीसी न्यूज- चीनबरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार वर्षांत भारत लष्करी क्षमता आणखी मजबूत करणार आहे. संरक्षण मंत्रालयाने अनेक नवीन संरक्षण साहित्य खरेदी आणि मोठ्या प्रकल्पांना मंजुरी…