Pune News : उद्योजकांना मंत्रालयात फेरे मारण्याची गरज नाही; मंत्रालयच उद्योजकांपर्यंत आणतो : उदय…
एमपीसी न्यूज : आजची युवा पिढी योग्य मार्गावर राहण्यासाठी आपण (Pune News) सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. युवा पिढीतून उद्योजक घडावे यासाठी जितो प्रयत्न करीत आहे. उद्योजकांनी आता मंत्रालयात फेरे मारण्याची आवश्यकता नाही. जितोने पुढाकार घेऊन…